# https://divyabhararinews.com > निष्पक्ष आणि वेगवान बातम्या ## Posts - [वादात अडकलेलं गाणं… पण ठरलं सुपरहिट!](https://divyabhararinews.com/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%a0%e0%a4%b0/): वादात अडकलेलं गाणं… पण ठरलं सुपरहिट! आशा भोसले यांच्या आवाजातील ‘दम मारो दम’ला बंदीही… आणि पुरस्कारही! मुंबई वृत्तसंस्था संगीतविश्वातील अजरामर गायिका आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं कधी काळी इतकं वादग्रस्त ठरलं होतं की त्यावर रेडिओ आणि दूरदर्शनवर बंदी घालावी लागली; मात्र त्याच गाण्याने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडत त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा सन्मानही मिळवून दिला—ही गोष्ट आजही चाहत्यांसाठी कुतूहल निर्माण करणारी ठरते. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणं प्रदर्शित होताच चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातील ‘हिप्पी’ संस्कृतीचे चित्रण, धूम्रपानाचे दृश्य आणि मोकळा मांडलेला आशय […] - [अंतराळातील ‘स्टिंगरे’चा रहस्यमय शोध; १.१ अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वाची उकल!](https://divyabhararinews.com/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be/): अंतराळातील ‘स्टिंगरे’चा रहस्यमय शोध; १.१ अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वाची उकल! ‘लिटल रेड डॉट्स’मागचे गूढ उलगडणार? आकाशगंगांच्या टकरीतून नवा शोध समोर वॉशिंग्टन :- खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळात तीन आकाशगंगांची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली शोधून काढली असून, तिला ‘द स्टिंगरे’ असे टोपणनाव देण्यात आले आहे. ही प्रणाली त्या काळातील आहे, जेव्हा विश्व केवळ 1.1 अब्ज वर्षांचे होते. या शोधामुळे ‘लिटल रेड डॉट्स’ (LRDs) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रहस्यमय खगोलीय वस्तूंच्या स्वरूपाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लिटल रेड डॉट्स’चा शोध 2022 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप द्वारे लावण्यात आला होता. सुरुवातीला शास्त्रज्ञांनी या लाल वस्तूंना आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेल्या सक्रिय कृष्णविवरांशी जोडले होते. काही […] - [स्वरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास](https://divyabhararinews.com/asha-bhosle/): स्वरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास ​आठ दशकांचा सुवर्णप्रवास संपला; भारतीय संगीत विश्वावर शोककळा ​मुंबई | वृत्तसंस्था आपल्या जादुई आवाजाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला असून, संपूर्ण देश शोकमग्न झाला आहे. ​गेल्या काही दिवसांपासून आशाताईंची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ​आठ दशकांचा सुरेल वारसा ​आशा […] - [ई-शासन सुधारणा स्पर्धेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अव्वल](https://divyabhararinews.com/jalgaon-news-2/): ई-शासन सुधारणा स्पर्धेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अव्वल १५० दिवसांच्या उपक्रमात राज्यात प्रथम क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव जळगाव प्रतिनिधी) : राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-शासन सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या विशेष सोहळ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गुणांकनात चमकदार यश भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत (क्यूसीआय) करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याने सात महत्त्वाच्या निकषांवर प्रभावी […] - [जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर](https://divyabhararinews.com/jcl-cricket/): जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर जळगाव किंग्स सर्वांधिक फ्रँचायझी, ओम मुंडे महागडा खेळाडू.. जळगाव प्रतिनिधी– रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20 पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली. ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला. प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने […] - [पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगूल; ९ ते २९ एप्रिलदरम्यान मतदान](https://divyabhararinews.com/5-state-vidhansabha-election/): पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगूल; ९ ते २९ एप्रिलदरम्यान मतदान ८२४ जागांसाठी १७.४ कोटी मतदार मतदान करणार; मतमोजणी ४ मे रोजी नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगूल वाजले असून आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या निवडणुकांत एकूण ८२४ मतदारसंघांसाठी मतदान होणार असून सुमारे १७.४ कोटी मतदार २.१८ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या उपस्थितीत दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत निवडणुकीचा […] - [कटक एससीबी मेडिकल कॉलेज आयसीयूमध्ये आग; १० रुग्णांचा मृत्यू](https://divyabhararinews.com/hospital-fire-news/): कटक एससीबी मेडिकल कॉलेज आयसीयूमध्ये आग; १० रुग्णांचा मृत्यू शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष, मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले कटक  वृत्तसंस्था ओडिशाच्या कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान आग लागल्याने किमान १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासातून असे लक्षात आले आहे की, आग आयसीयूच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, आयसीयूमध्ये एकूण २३ रुग्ण होते. यापैकी ७ रुग्णांचा आग लागलेल्या ठिकाणीच मृत्यू झाला, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमी रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाने […] - [होर्मुझ ओलांडत भारतीय गॅस जहाजांची वाटचाल; ९२,७०० टन एलपीजीसह दोन जहाजे भारतात येणार](https://divyabhararinews.com/lpg-news/): होर्मुझ ओलांडत भारतीय गॅस जहाजांची वाटचाल; ९२,७०० टन एलपीजीसह दोन जहाजे भारतात येणार पश्चिमेकडे अडकलेली आणखी २२ जहाजे; मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यावर भारताची नजर मुंबई | प्रतिनिधी : मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती असूनही कतारसह आखाती देशांतून स्वयंपाकाच्या गॅसचा मोठा साठा घेऊन येणारी भारतीय जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करू लागली आहेत. ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही दोन एलपीजी वाहक जहाजे सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, येत्या १७ मार्चपर्यंत ती सुमारे ९२,७०० टन एलपीजीसह भारतीय बंदरांवर दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जहाजे […] - [गॅसचा कृत्रिम तुटवडा; ९५० रुपयांचा सिलिंडर दीड ते दोन हजारांना](https://divyabhararinews.com/gas-cylinder/): गॅसचा कृत्रिम तुटवडा; ९५० रुपयांचा सिलिंडर दीड ते दोन हजारांना रिक्षा भाड्यातही वाढ; जळगावकरांच्या खिशाला दुहेरी फटका जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. अधिकृतपणे सुमारे ९५० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर काळाबाजारातून तब्बल १५०० ते २००० रुपयांना विकला जात असल्याचे बोलले जात आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांची उघडपणे लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून प्रशासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. गॅस दरवाढ […] - [“भारत आमचा मित्र” , इराणचा दिलासा; भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत](https://divyabhararinews.com/hormuziran/): “भारत आमचा मित्र” , इराणचा दिलासा; भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत अमेरिका–इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची तयारी नवी दिल्ली : “भारत आमचा मित्र आहे,” असे स्पष्ट करत इराणने भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही भारतासाठी दिलासादायक घडामोड मानली जात आहे. इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारतीय जहाजांना या महत्त्वाच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता १४ दिवस पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच आहेत. या संघर्षामुळे मध्यपूर्वेत […] - [होर्मुझ सामुद्रधुनीतून मुंबईत सुरक्षित पोहोचले कच्चे तेलाचे जहाज; मध्यपूर्वेतील तणावात दिलासा](https://divyabhararinews.com/america-iran-war/): होर्मुझ सामुद्रधुनीतून मुंबईत सुरक्षित पोहोचले कच्चे तेलाचे जहाज; मध्यपूर्वेतील तणावात दिलासा   मुंबई प्रतिनिधी – अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरू असून, या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्चे तेल वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० ते २१ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते, जी जगातील एकूण तेल व्यापाराचा सुमारे २१ टक्के हिस्सा आहे. मात्र, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या दरम्यानही मुंबईच्या बंदरावर एक सुखद वार्ता समोर आली आहे. लायबेरियाचा ध्वज असलेले शेनलॉन्ग सुएझमॅक्स जहाज, जे सौदी अरेबियाच्या बंदरावरून कच्चे तेल घेऊन निघाले होते, होर्मुझ सामुद्रधुनी पार करून सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने या […] - [पेट्रोल-डिझेल महागणार का? देशातील प्रमुख शहरांतील दरांनी दिले संकेत](https://divyabhararinews.com/petrol-diesel-price/): पेट्रोल-डिझेल महागणार का? देशातील प्रमुख शहरांतील दरांनी दिले संकेत आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार; मात्र देशात आजही इंधन दर स्थिर नवी दिल्ली | प्रतिनिधी : भारतात १२ मार्च २०२६ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही देशातील इंधन दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्या इंधनाचे दर अपडेट करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि रुपया-डॉलर विनिमय दर यावर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम अलीकडील काळात मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा […] - [विधानभवन बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क](https://divyabhararinews.com/vidhan-bhavan-news/): विधानभवन बॉम्बने उडवण्याची ई-मेलद्वारे धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खळबळ; बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी मुंबई | प्रतिनिधी : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासन व सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विधानभवन परिसराचा ताबा घेत सखोल तपासणी सुरू केली. बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून तपासणी धमकीनंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाने विधानभवन इमारतीची सखोल पाहणी केली. सुरक्षा तपासणीदरम्यान इमारतीतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना काही काळासाठी बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली. आणखी चार ठिकाणांना धमकी विधानपरिषदेचे सभापती […] - [घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन](https://divyabhararinews.com/lpg-gas-cylinder/): घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन सिलेंडर साठेबाजी व अवैध वापरावर प्रशासनाची करडी नजर जळगाव | प्रतिनिधी : पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार या विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचा गैरवापर किंवा साठेबाजी होऊ नये यासाठी पथकाकडून विविध ठिकाणी अचानक तपासणी केली जाणार आहे. पथकात विविध अधिकाऱ्यांचा समावेश या भरारी […] - [जळगावसह राज्यात ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी  ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा](https://divyabhararinews.com/jalgaon-news/): जळगावसह राज्यात ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी  ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा प्रशासकीय कामकाजाला गती; नागरिकांचा जिल्हा मुख्यालयापर्यंतचा त्रास कमी होणार मुंबई : प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन तसेच दूरवरच्या भागातून जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात जळगाव (चाळीसगाव )सह ११ नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली. वाढती लोकसंख्या आणि दुर्गम भागातील नागरिकांना तातडीने शासकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ११ जिल्ह्यांत नवीन कार्यालये या निर्णयानुसार ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर या […] - [भारताचा विश्वविजय! न्यूझीलंडवर दणदणीत मात ;  टी-२० विश्वचषक तिसऱ्यांदा भारताच्या नावावर](https://divyabhararinews.com/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9d/): भारताचा विश्वविजय! न्यूझीलंडवर दणदणीत मात ;  टी-२० विश्वचषक तिसऱ्यांदा भारताच्या नावावर अहमदाबाद : साबरमतीच्या काठावर असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रविवारी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ संघाने सर्वांगीण कामगिरी करत न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ वर दणदणीत विजय मिळवला आणि इतिहास घडवला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर न्यूझीलंडचा डाव केवळ १५९ धावांत गुंडाळत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयासह भारताने टी-२० विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकत सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताच्या विजयात आघाडीच्या फलंदाजांनी मोठा वाटा उचलला. संजू सॅमसन याने ४६ चेंडूंमध्ये ५ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने […] - [जळगावात कॅरीबॅग दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला (पहा व्हिडिओ)](https://divyabhararinews.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-18/): डी-मार्टसमोर कॅरीबॅग दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला जळगाव : शहरातील डी-मार्टसमोर मनपा स्विमिंग पूल परिसरातील विनोबा नगर भागात असलेल्या वर्धमान कॅरीबॅग दुकानाला रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिक केशव कावडिया यांनी ही घटना लक्षात येताच तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यामुळे त्वरित मदत पोहोचली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच महाबळ अग्निशमन केंद्र आणि गोलानी अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवित असताना दुकानामध्ये अर्धा भरलेला भारत पेट्रोलियमचा गॅस सिलेंडर आढळून आला. अग्निशमन दलाच्या […] - [मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सात जणांना बेड्या](https://divyabhararinews.com/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8/): मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल पुरवठा करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सात जणांना बेड्या ​जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई; ८ पिस्तूल, १० जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त ​जळगाव | प्रतिनिधी जिल्हापेठ पोलिसांनी धाडसी कारवाई करत मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल आणून जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या म्होरक्यासह सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ८ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ​जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास या मोहिमेला सुरुवात झाली. जळगाव शहरातील  भजे गल्ली परिसरात यश रामदास […] - [एरंडोलच्या आकाश त्रिवेदीची 'यूपीएससी'त उत्तुंग भरारी; देशात ७३ वी रँक!](https://divyabhararinews.com/upsc-topper-aakash-trivedi/): एरंडोलच्या आकाश त्रिवेदीची ‘यूपीएससी’त उत्तुंग भरारी; देशात ७३ वी रँक! ​आयआयटी कानपूरचा पदवीधर, ‘आयआयएम’ची संधी नाकारून निवडली देशसेवेची वाट ​जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय आकाश ओम त्रिवेदी याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत कमी वयात देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात; मात्र त्यापैकी मोजकेच उमेदवार अंतिम यादीत स्थान मिळवू शकतात. अशा परिस्थितीत एरंडोलसारख्या लहान शहरातील तरुणाने देशात ७३ वा क्रमांक मिळवत आपली […] - [एलपीजी गॅस फक्त घरगुती वापरासाठी; हॉटेल-उद्योगांना मोठा फटका](https://divyabhararinews.com/%e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%80/): एलपीजी गॅस फक्त घरगुती वापरासाठी; हॉटेल-उद्योगांना मोठा फटका घरगुती सिलिंडर ६० रुपयांनी महाग नागपूर : प्रतिनिधी युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी गॅसचा पुरवठा केवळ घरगुती वापरासाठीच करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्यात येणार असून हा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांमार्फतच केला जाईल, असा आदेश Ministry of Petroleum and Natural Gas यांनी जारी केला आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे. काही गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढील महिनाभर सिलिंडर मिळणार नसल्याचे […] - [लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश](https://divyabhararinews.com/%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%9f/): लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी अटकेत, चार लाखांची कार जप्त जळगाव : प्रतिनिधी – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली सुमारे चार लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजेच्या सुमारास सलमान खान अमानुल्ला खान (रा. निंभोरा, ता. रावेर) हे अजिंठा चौफुली परिसरात रावेरला जाण्यासाठी उभे होते. यावेळी कारमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना १०० रुपये भाड्यात रावेरला सोडण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले. […] - [अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांच्या खुनाचा कट उघड](https://divyabhararinews.com/murder-news/): अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांच्या खुनाचा कट उघड मेहुणबारे पोलिसांची कारवाई; चार आरोपी अटकेत, पिकअप वाहन जप्त मेहुणबारे : प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील दस्केबडी गावातील सरपंच व उपसरपंच यांना अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्यात दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे (उपसरपंच, रा. दस्केबडी ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला रोड अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान हा अपघात नसून नियोजनबद्ध कट असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या […] - [राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’चा ठसा](https://divyabhararinews.com/balgon/): राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’चा ठसा जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला चार पारितोषिके जळगाव : प्रतिनिधी – ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘संगीत समर्पण’ या नाटकाने चार पारितोषिके पटकावत आपली कलात्मक छाप उमटवली आहे. सांगली येथे झालेल्या अंतिम फेरीत या नाटकातील अभिनय, गायन, वेशभूषा आणि लिखाण या विभागांमध्ये कलाकारांना गौरव मिळाला. या स्पर्धेत नाटकाचे लेखक मकरंद देशमुख यांना लिखाणासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. तर सौ. प्राची चौधरी (सत्यभामा) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र, कु. मयुरी हरीमकर (रुक्मिणी) हिला गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र आणि सौ. नुपूर चांदोरकर-खटावकर […] - [गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई](https://divyabhararinews.com/gavthi-pistul/): गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई उस्मानिया पार्क परिसरात सापळा; कट्टा, तीन जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तुले बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेला यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहूनगर, जळगाव) हा मोटरसायकलवरून गावठी कट्टा […] - [धावत्या रेल्वेत प्रवाशाची बॅग लांबविणारा चोरटा जेरबंद](https://divyabhararinews.com/baglifting123/): धावत्या रेल्वेत प्रवाशाची बॅग लांबविणारा चोरटा जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव प्रतिनिधी धावत्या झेलम एक्सप्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद मोर्या (रा. अयोध्या) हे झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरी केली होती. या बॅगेत सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने होते. या घटनेबाबत आनंद मोर्या यांनी इटारसी रेल्वे पोलिसांत शून्य क्रमांकाने तक्रार दाखल केली असून ती पुढील तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड […] - [प्रेमसंबंधांचा थरारक शेवट! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने तृतीयपंथीयाचा गळा आवळून मृतदेह जाळला](https://divyabhararinews.com/murder-2/): प्रेमसंबंधांचा थरारक शेवट! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने तृतीयपंथीयाचा गळा आवळून मृतदेह जाळला ​जळगाव (प्रतिनिधी): पोलीस भरती प्रशिक्षणादरम्यान झालेली ओळख, त्यानंतर फुललेले प्रेम आणि लग्नाच्या तगाद्यातून झालेला टोकाचा वाद… यातून एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या तृतीयपंथीय प्रेयसीची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगलात उघडकीस आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत चातुर्याने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ​ओळख, प्रेम आणि लग्नाचा तगादा स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१, रा. पहूर, ता. जामनेर) हा २०२४ मध्ये नाशिक येथे पोलीस भरतीची तयारी करत होता. तिथे एका नाश्त्याच्या […] - [इनोव्हा कार उलटली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी](https://divyabhararinews.com/innova-car-accident/): इनोव्हा कार उलटली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा–जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कार (एम.एच. १७ बी.एल. ८८०८) ने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाचोरा–जळगाव महामार्गावरील हॉटेल पांडुरंग गार्डनजवळ, बिल्दी फाट्याच्या परिसरात हा भीषण अपघात […] - [जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे; उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड](https://divyabhararinews.com/jalgaon-mayor/): जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे; उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड ​महायुतीची बिनविरोध सत्ता; १७ मजली इमारतीत भगवेमय वातावरण, कार्यकर्त्यांचा जल्लोष ​जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज, शुक्रवारी (६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे, महायुतीच्या दीपमाला काळे यांची १७ व्या महापौरपदी, तर मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ​जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत या निवडींवर शिक्कामोर्तब झाले. याप्रसंगी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव गोविंद शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते. ​बिनविरोध निवडीने सत्ता काबीज महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर संख्याबळानुसार महापौरपद भाजपकडे आणि […] - [“मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान” – पालकमंत्री गुलाबराव पाटील](https://divyabhararinews.com/jalgaon-8/): “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान” – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक जळगाव | प्रतिनिधी  राज्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही शेती उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी असून ही योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही कनेक्टिव्हिटी मिळेल, शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचेल, शेती खर्च कमी होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेची जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न झाली. यावेळी जि.प. […] - [दैनिक राशिभविष्य  बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६](https://divyabhararinews.com/daily-horoscope/): 🔯 दैनिक राशिभविष्य  बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ 🔯 आजच्या ग्रहयोगांच्या चलनामुळे जीवनाच्या विविध अंगात उभारणी आणि नव्या संधींचे दर्शन होत आहे; संयम, कलात्मकता आणि संवाद कौशल्य यांचा योग्य वापर केल्यास दिवस सशक्त ठरेल. मेष (♈️) — मनात नवे विचार वाढतील आणि करिअरमध्ये सकारात्मक गती निर्माण होईल; जुन्या प्रकल्पांचे पुनरावलोकन केल्यास आज उत्तम मार्ग सापडेल. आर्थिक बाबींमध्ये संयम बाळगा, व्यर्थ खर्च टाळा. वृषभ (♉️) — वैयक्तिक नातेसंबंधात संवाद सुधारेल; आपुलकीने वागल्यास नातेसंबंध अधिक गहिरे होतील. प्रभारीपदांवर असाल तर निर्णयशक्ती अधिक स्पष्ट दिसेल. आजच्या यात्रेमुळे नवीन विचारांना चालना मिळेल. मिथुन (♊️) — बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून आज शिक्षण किंवा लेखनसंबंधी कामे पूर्ण […] - [महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड](https://divyabhararinews.com/mayor-deepmala-kale/): महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीने महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून, महापौरपदी दीपमाला मनोज काळे तर उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधी भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेना (शिंदे गट) चे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या नावांवर शिक्कामोर्तब केले. दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष […] - [शिक्षण विभागात मोठे फेरबदल; १३ उपशिक्षणाधिकाऱ्यांना ‘शिक्षणाधिकारी’ पदोन्नती](https://divyabhararinews.com/zp-news/): शिक्षण विभागात मोठे फेरबदल; १३ उपशिक्षणाधिकाऱ्यांना ‘शिक्षणाधिकारी’ पदोन्नती निलेश पाटील जळगावचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई /  जळगाव प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सोमवारी निर्गमित केलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयामुळे राज्यातील शिक्षण प्रशासनात मोठे फेरबदल घडून आले आहेत. रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने उचललेल्या या पावलांतर्गत राज्यातील १३ उपशिक्षणाधिकाऱ्यांना ‘शिक्षणाधिकारी व तत्सम’ (गट-अ) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या निर्णयानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी निलेश दे. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण प्रशासनाला दीर्घकाळानंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी पद गेल्या काही काळापासून रिक्त होते. या पदाचा […] - [जळगाव शहरात अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार](https://divyabhararinews.com/ajit-pawar-3/): जळगाव शहरात अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत चाहत्यांची भावना; पालकमंत्र्यांचे नियोजन बैठकीत विषय मांडण्याचे आश्वासन जळगाव : जळगाव शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी अपेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली. येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित सर्वपक्षीय-सर्वस्तरीय श्रद्धांजली अर्पण सभेत त्यांनी ही भावना मांडली. या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पुतळ्याचा विषय मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही लोकप्रतिनिधींच्या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. […] - [जळगावात अग्निशमन दलाची तत्परता; विहिरीत पडलेल्या बकरीला दिले जीवदान!](https://divyabhararinews.com/goatsave/): जळगावात अग्निशमन दलाची तत्परता; विहिरीत पडलेल्या बकरीला दिले जीवदान! ​ जवानांनी बकरीला सुखरूप काढले बाहेर ​जळगाव | प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात रविवारी सायंकाळी एका विहिरीत पडलेल्या बकरीला जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने अत्यंत शिताफीने जिवंत बाहेर काढले.  अग्निशमन दलाने दाखवलेल्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे. ​अशी मिळाली माहिती रविवारी सायंकाळी ४:५५ वाजता माजी नगरसेवक श्री. राजेश सोनवणे यांची कन्या प्रिया सोनवणे यांनी सतर्कता दाखवत अग्निशमन विभागाला खबर दिली की, आंबेडकर नगरजवळील एका विहिरीत बकरी पडली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या सूचनेनुसार तातडीने बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. ​थरारक […] - [गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात](https://divyabhararinews.com/garjana-maharashtra/): गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे; उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी मुराद पटेल, सचिवपदी मंगल पाटील; जिल्हाध्यक्ष चेतन वाणी तर शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल जळगाव (प्रतिनिधी) : गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी (दि. १ फेब्रुवारी) पद्मालय विश्रामगृह येथे विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी संघटनेच्या विविध पदांवर नव्याने निवड व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंत दिलीप पाटील, कार्याध्यक्षपदी मुराद पटेल तर सचिवपदी मंगल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन रवींद्र वाणी तर शहराध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. या […] - [ऐतिहासिक क्षण! सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; राजभवनावर पार पडला शपथविधी](https://divyabhararinews.com/women-deputy-chief-minister-sumitra-pawar/): ऐतिहासिक क्षण! सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; राजभवनावर पार पडला शपथविधी ​‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमले सभागृह; नियोजन व वित्त खाते वगळता तीन खात्यांची जबाबदारी ​मुंबई (विशेष प्रतिनिधी) :महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, राजभवनावर अत्यंत साध्या  वातावरणात हा सोहळा पार पडला. राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास […] - [महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार आज घेणार शपथ!](https://divyabhararinews.com/sumitra-pawar/): महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार आज घेणार शपथ! ​राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे सोपवली धुरा ​मुंबई (प्रतिनिधी) :राज्याच्या राजकारणातील एका ऐतिहासिक पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची आज एकमताने निवड करण्यात आली असून, आज सायंकाळी ५ वाजता त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. ​दिलीप वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव ​सुनेत्रा पवार यांची निवड करण्यासाठी आज शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ […] - [काटेवाडीत पार्थिवाचे अंत्यदर्शन; ११ वाजता शासकीय इतमामात होणार अंतिम संस्कार](https://divyabhararinews.com/ajit-pawar-2/): ​काटेवाडीत पार्थिवाचे अंत्यदर्शन; ११ वाजता शासकीय इतमामात होणार अंतिम संस्कार लाडक्या ‘दादां’चा अखेरचा प्रवास; बारामतीसह अवघा महाराष्ट्र शोकाकुल ​बारामती/पुणे (विशेष प्रतिनिधी):  दिलेल्या शब्दाचा पक्का आणि जनमाणसाचा आधारवड असलेल्या अजितदादांना नियतीने इतक्या अकाली हिरावून न्यावे, या कल्पनेनेच आज बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बुधवारी सकाळी ८:४६ मिनिटांनी झालेल्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा करुण अंत झाला. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागराचे डोळे पाणावले आहेत. ​विमानतळावर काळाचा घाला: पाचही जणांचा मृत्यू ​निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे झेपावलेल्या विमानाचा धावपट्टीवर लँडिंग दरम्यान भीषण […] - [अलविदा "दादा' ; अजित पवार यांना आज अखेरचा निरोप](https://divyabhararinews.com/ajit-pawar/): अलविदा “दादा’ ; अजित पवार यांना आज अखेरचा निरोप ​राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर ​बारामती/पुणे प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे काल २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून, आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ​ ​जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार काल मुंबईहून बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते. बारामतीमध्ये त्यांच्या आज चार सभा नियोजित होत्या. मात्र, विमानतळावर लँडिंग होत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला […] - [अग्निशमन दलाचे 'सारथी' देविदास सुरवाडे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव!](https://divyabhararinews.com/jalgaon-fire-brigade/): अग्निशमन दलाचे ‘सारथी’ देविदास सुरवाडे यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव! ​उत्कृष्ट कामगिरीबद्दल  सन्मानपत्र; जळगावकरांकडून कौतुकाचा वर्षाव ​जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्तव्यदक्ष वाहन चालक देविदास सिताराम सुरवाडे यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेबद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात हा गौरव सोहळा पार पडला. ​संकटाच्या काळात तत्पर सेवा ​अग्निशमन दलात वाहन चालक म्हणून कार्यरत असताना देविदास सुरवाडे यांनी अनेकदा जीवावर उदार होऊन आगीच्या घटनांमध्ये आपली जबाबदारी पार पाडली आहे. नुकत्याच शहरात घडलेल्या आयटीआय परिसरातील चायनीज गाड्यांची आग असो किंवा देवरामनगरमधील घराला लागलेली आग; […] - [जळगावात मध्यरात्री घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला!](https://divyabhararinews.com/home-fire-news/): जळगावात मध्यरात्री घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला! ​कोल्हे हिल्स परिसरातील देवरामनगरमधील घटना; सुदैवाने जीवितहानी टळली ​जळगाव | प्रतिनिधी शहरातील कोल्हे हिल्स रोडवरील देवरामनगर परिसरात आज बुधवार २१ रोजी मध्यरात्री एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ​याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, देवरामनगर येथील रहिवासी जितेंद्र गणपत लोखंडे यांच्या घराला मध्यरात्री २१ जानेवारी रोजी१२.४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मिलिंद […] - [कर्नाटकात ‘ईव्हीएम’ नव्हे तर मतपत्रिकांद्वारेच निवडणुका !](https://divyabhararinews.com/karnatak-election-ballot-paper/): कर्नाटकात ‘ईव्हीएम’ नव्हे तर मतपत्रिकांद्वारेच निवडणुका ! बंगळुरू महापालिकेसह जिल्हा व पंचायत समिती निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर बंगळुरू   वृत्तसस्था: ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेवर सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आगामी बंगळुरू महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारेच घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने गेल्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर सर्व संबंधित घटकांशी सविस्तर सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संगरेशी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बृहत बंगळुरू महानगर प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या […] - [महापौरपदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत](https://divyabhararinews.com/jalgaon-mayor-election/): महापौरपदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत २९ महापालिकांतील सत्तासमीकरणांवर परिणाम; राजकीय हालचालींना वेग मुंबई / जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी २०२६ रोजी आरक्षण सोडत काढली जाणार असून, यामुळे महापौरपदासाठीच्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतची अधिकृत सूचना जारी केली आहे. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोदतीनंतर संबंधित महापालिकांचे आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्यानुसार सभागृह बैठकीची तारीख निश्चित केली जाईल आणि पहिल्याच बैठकीत महापौरांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, नव्याने गठीत झालेल्या […] - [मुंबईत भाजपाचाच महापौर ; कुठलीही तडजोड करू नका](https://divyabhararinews.com/mumbai-mayor-election/): मुंबईत भाजपाचाच महापौर ; कुठलीही तडजोड करू नका भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे मुख्यमंत्र्यांना स्पष्ट आदेश मुंबई (प्रतिनिधी): “मुंबईत भाजपचाच महापौर होईल,” असा ठाम आदेश भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यामुळं मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली आहे. भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी महापौरपदावरून निर्माण झालेला पेच आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २९ जागा मिळवल्या आहेत. बहुमताचा ११४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेची साथ आवश्यक असली, तरी महापौरपदावर भाजपचाच […] - [आमदार राजूमामा भोळे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क](https://divyabhararinews.com/raju-mama/): आमदार राजूमामा भोळे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आज सकाळी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथे जाऊन आपले मत नोंदवले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर सीमाताई भोळे, महायुतीकडून बिनविरोध निश्चित झालेले उमेदवार विशाल भोळे तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लोकशाहीच्या सणात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी आमदार भोळे यांनी केले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसून […] - [राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान](https://divyabhararinews.com/manpanivadnuk/): राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान ३ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदारांचा सहभाग; उद्या मतमोजणी मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकीत राज्यभरातील एकूण २,८६९ जागांसाठी मतदान होत असून तब्बल ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आपला कौल नोंदवणार आहेत. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी राज्यभरात ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत विविध पक्षांचे व अपक्ष असे […] - [प्रभाग क्रमांक ३ मध्ये चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका](https://divyabhararinews.com/jalgaon-7/): प्रभाग क्रमांक ३ मध्ये चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका घरकुलसह पाणी, रस्ते, गटार व स्वच्छतेवर भर; मतदारांचा वाढता विश्वास जळगाव (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ (ब) मध्ये अपक्ष उमेदवार चैताली रवींद्र ठाकरे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि छोट्या-मोठ्या प्रचार सभांच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रचार अधिक प्रभावी केला आहे. प्रचारादरम्यान पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या गरजू कुटुंबांना घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चैताली ठाकरे यांनी दिली. यासोबतच प्रभागातील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता आणि […] - [प्रभाग १३ मध्ये महायुतीचा ‘महाविजया’चा निर्धार; आमदार भोळे व माजी मंत्री देवकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली](https://divyabhararinews.com/mahayuti-7/): प्रभाग १३ मध्ये महायुतीचा ‘महाविजया’चा निर्धार; आमदार भोळे व माजी मंत्री देवकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली ​फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांच्या वर्षावाने उमेदवारांचे स्वागत; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुतीचे शक्तिप्रदर्शन ​जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये रविवारी महायुतीने अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन केले. आमदार राजूमामा भोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या महारॅलीने संपूर्ण प्रभाग दणाणून सोडला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात नागरिकांनी या रॅलीचे जल्लोषात स्वागत केले, ज्यामुळे प्रभागात महायुतीच्या विजयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. ​महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर […] - [प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या विकासात्मक प्रचाराचा जोर](https://divyabhararinews.com/mahayuti-6/): प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या विकासात्मक प्रचाराचा जोर शाश्वत विकासाचा मुद्दा प्रभावी; अपक्ष उमेदवारांना प्रचारात बसला धक्का जळगाव (प्रतिनिधी):जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय वातावरण तापले असले, तरी मतदारांचा कल भावनिक आवाहनांपेक्षा शाश्वत व दीर्घकालीन विकासाकडे अधिक झुकत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांकडून प्रचारात भावनांना हात घालणाऱ्या भाषणांवर भर दिला जात असताना, स्थानिक नागरिक मात्र मूलभूत सुविधा, ठोस नियोजन आणि भक्कम विकास या मुद्द्यांनाच प्राधान्य देताना दिसत आहेत. प्रभागातील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर सपके आणि सुरेखा नितीन तायडे यांनी प्रचारादरम्यान घेतलेल्या घरभेटी, संवाद सभा आणि प्रचार फेऱ्यांमधून मतदारांशी थेट संवाद साधला. […] - [प्रभाग १३ मध्ये राजकीय वातावरण तापले](https://divyabhararinews.com/jalgaon-6/): प्रभाग १३ मध्ये राजकीय वातावरण तापले सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी महायुतीला पसंती जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात शाश्वत व सर्वांगीण विकासाला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात असून, त्यासाठी सत्ताधारी महायुतीशी संलग्न उमेदवारांना अधिक पसंती मिळत असल्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. प्रभागातील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर सपके आणि सुरेखा नितीन तायडे हे सध्या प्रचार फेऱ्या, घरभेटी आणि संवाद सभांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच सार्वजनिक […] - [प्रभाग १३ मध्ये उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार](https://divyabhararinews.com/mahayuti-5/): प्रभाग १३ मध्ये उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवत जनसंपर्कावर भर दिला आहे. गाडगे बाबा चौक व मोहन नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महायुतीचे उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह सर्व उमेदवारांनी दौलत नगर, रामनगर तसेच गाडगे बाबा चौक भागात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून पुष्पहार अर्पण करत स्वागत केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. नागरिकांच्या या प्रतिसादामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. […] - [प्रभाग १३ मध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा कडक इशारा](https://divyabhararinews.com/mahayuti-4/): प्रभाग १३ मध्ये महायुतीचे उमेदवार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा कडक इशारा ​जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांना जिल्हाध्यक्षांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. स्वतःला भाजपचेच उमेदवार भासवून मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांवर येत्या दोन दिवसांत कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. ​प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई या महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १३ ‘अ’ गटातून भाजपचे नितीन प्रभाकर सपके, १३ ‘ब’ […] - [जळगावचा चेहरामोहरा बदलणार, महापौर महायुतीचाच होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास](https://divyabhararinews.com/bjp-2/): जळगावचा चेहरामोहरा बदलणार, महापौर महायुतीचाच होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास ​जळगाव | प्रतिनिधी “एकेकाळी जळगाव महानगरपालिकेला शासनाकडून ५० कोटी मिळणेही कठीण होते, मात्र आज शहरात हजारो कोटींचे विकास प्रकल्प कार्यान्वित आहेत. जळगावकरांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल आणि शहराच्या विकासाची धुरा सांभाळणारा महापौरही महायुतीचाच असेल,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ​मंगळवारी महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य रोड शोपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जळगाव शहराच्या कायापालटाचा सविस्तर आराखडा मांडला. ​राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेचे कर्ज माफ ​मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगावसाठी केलेल्या विशेष कामगिरीचा उल्लेख करताना सांगितले की, जळगाव महानगरपालिकेवरील संपूर्ण कर्ज राज्य सरकारने […] - [जळगावात महायुतीचे 'शक्तीप्रदर्शन'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाविजय रथयात्रे'ला लोटला जनसागर !](https://divyabhararinews.com/devendrafadanvis-2/): जळगावात महायुतीचे ‘शक्तीप्रदर्शन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाविजय रथयात्रे’ला लोटला जनसागर ! ​जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आज आपले पूर्ण बळ झोकून दिले. महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरात भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या रोड शोमध्ये नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी करत मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले, ज्यामुळे शहरात जणू महायुतीची लाट आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ​दिग्गज नेत्यांची मांदियाळी ​या महाविजय रथयात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आमदार […] - [प्रभाग ७ मध्ये भगवे वादळ ; भव्य पदयात्रेतून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन](https://divyabhararinews.com/bjpjalgaon/): प्रभाग ७ मध्ये भगवे वादळ ; भव्य पदयात्रेतून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन जळगाव प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ७ मध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीने आज संपूर्ण परिसरात ‘भगवे वादळ’ निर्माण केले. गणेश कॉलनीसह प्रभागातील विविध भागांत या रॅलीला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी अत्तरदे यांच्यासोबतच भाजपच्या पॅनलमधील उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील आणि विशाल भोळे यांनी एकजुटीने सहभागी होत आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. ठिकठिकाणी सोसायट्यांमध्ये महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयाचा टिळा लावला, तर फुलांच्या उधळणीने संपूर्ण मार्ग सुशोभित झाला होता. विशेषतः तरुणांचा उत्साह आणि ‘भारत […] - [प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका; आमदार सुरेश भोळे व गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत मतदारांशी संवाद](https://divyabhararinews.com/mahayuti-3/): प्रभाग १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका; आमदार सुरेश भोळे व गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत मतदारांशी संवाद ​जळगाव: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांनी सोमवारी आपल्या प्रचाराचा जोरदार श्रीगणेशा केला. रायसोनी नगरातून प्रचाराला सुरुवात करताना उमेदवारांनी प्रथम विश्वेश्वर महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले आणि प्रभागातील मतदारांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना आमदार सुरेश भोळे यांनी महायुतीच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त करत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या नागरी समस्या प्रशासनाशी समन्वय साधून प्राधान्याने मार्गी लावल्या जातील, […] - [मनपा निवडणूक : ६८ जागांच्या 'बिनविरोध' निवडीवर टांगती तलवार](https://divyabhararinews.com/mumbai/): मनपा निवडणूक : ६८ जागांच्या ‘बिनविरोध’ निवडीवर टांगती तलवार हायकोर्टात याचिका, तर निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश ​मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीचे ६८ आणि मालेगाव येथील इस्लाम पार्टीचा एक, अशा एकूण ६९ उमेदवारांच्या बिनविरोध निवडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या निवडींनंतर ७२ तासांतच महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या प्रक्रियेवर ‘राजकीय भ्रष्टाचारा’चा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात उमटले असून निवडणूक आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे चक्र फिरवले आहे. ​हायकोर्टात धाव आणि भ्रष्टाचाराचे आरोप सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक […] - [प्रभाग ६ मध्ये घुमला 'तुतारी'चा आवाज; पदयात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले!](https://divyabhararinews.com/prachar/): प्रभाग ६ मध्ये घुमला ‘तुतारी’चा आवाज; पदयात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले! ​जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रभाग क्रमांक ६ मध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.  छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी आणि तुतारीच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ​पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात या प्रचाराला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा […] - [गणिताला खेळाशी जोडणे हीच खरी शिक्षणाची दिशा- अथांग जैन](https://divyabhararinews.com/anubhuti/): गणिताला खेळाशी जोडणे हीच खरी शिक्षणाची दिशा- अथांग जैन अनुभूती विद्या निकेतनमध्ये गणित प्रदर्शन २०२६ चे उद्घाटन जळगाव,(प्रतिनिधी) : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ गणित प्रदर्शन–२०२६ चे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची भीती दूर करून, गणित हा केवळ पाठांतराचा विषय नसून आनंददायी, सर्जनशील आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातून दाखवून देणे हा होता. गणित प्रदर्शनाचे उद्घाटन जैन फार्म फ्रेश फूडचे संचालक अथांग अनिल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंबिका जैन तसेच शाळेचे प्राचार्य मनोज परमार उपस्थित […] - [प्रभाग क्रमांक ६ मध्ये धीरज सोनवणे यांचा श्रीफळ वाढवून दमदार शुभारंभ](https://divyabhararinews.com/dhirajsonwane/): प्रभाग क्रमांक ६ मध्ये धीरज सोनवणे यांचा श्रीफळ वाढवून दमदार शुभारंभ जळगाव (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार व माजी नगरसेवक धीरज मुरलीधर सोनवणे यांनी आज आपल्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. गणेश नगर येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीने संपूर्ण भाग गजबजून गेला होता. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी धीरज सोनवणे यांनी भक्कम शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते किशोर देशमुख यांच्यासह पॅनलमधील सर्व उमेदवार मोठ्या […] - [जळगाव मनपा निवडणुकीसाठी महायुतीचे उद्या भव्य शक्तीप्रदर्शन](https://divyabhararinews.com/mahayuti-to-hold-grand-show-of-strength-tomorrow-for-jalgaon-municipal-corporation-elections/): जळगाव मनपा निवडणुकीसाठी महायुतीचे उद्या भव्य शक्तीप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे आयोजन जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार, ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोच्या माध्यमातून महायुती शहरात आपले विराट शक्तीप्रदर्शन करणार असून, प्रचाराची धुरा आता थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे आली आहे. भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो मंगळवारी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर हा रोड शो […] - [शहर विकासाला गती देण्यासाठीच महायुतीला विजयी करा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन](https://divyabhararinews.com/jalgaon-bjp-shivsena/): शहर विकासाला गती देण्यासाठीच महायुतीला विजयी करा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पिंप्राळ्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभा; बिनविरोध विजयी उमेदवारांचा गौरव जळगाव (प्रतिनिधी): “आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि जळगावच्या प्रगतीला नवी उंची देण्यासाठी भाजपा-महायुती पूर्णपणे कटिबद्ध आहे. जळगाव शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती द्यायची असेल, तर महायुतीशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांनी आता घराघरात स्नेह आणि विकासाचा हा संदेश पोहोचवून जळगावला अधिक समृद्ध बनवण्यासाठी सज्ज व्हावे,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी, ४ जानेवारी रोजी पिंप्राळा येथे आयोजित भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून […] - [सलग १८ वर्षांची आरोग्य व भक्तीची परंपरा ; हरि ॐ मॉर्निंग वॉक ग्रुपची तरसोद पायी वारी](https://divyabhararinews.com/hari-om-morning-walk-group/): सलग १८ वर्षांची आरोग्य व भक्तीची परंपरा ; हरि ॐ मॉर्निंग वॉक ग्रुपची तरसोद पायी वारी जळगाव प्रतिनिधी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १८वे वर्ष होते. सकारात्मकता व जीवनातील आनंदासाठी हरि ॐ मॉर्निंग गृप नियमीतपणे अनेकविध उपक्रम राबवित असतो. सकाळी पायी फिरण्यासोबतच व्यायाम, प्राणायाम केले जातात. गतवर्षातील सुख-समाधान व आनंदासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तसेच येणाऱ्या नवीन वर्षात गणरायाने आशीर्वाद द्यावा यासाठीची प्रार्थना करण्यासाठी तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते. सकाळी ६ वाजता गणपती नगरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे शहरातील विविध भागातील सदस्य […] - [जळगाव मनपा निवडणुकीचा शंखनाद; आज पिंप्राळ्यातून रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार](https://divyabhararinews.com/bjp/): जळगाव मनपा निवडणुकीचा शंखनाद; आज पिंप्राळ्यातून रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, महायुतीने आपल्या विजयाचा संकल्प सोडला आहे. आज रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंप्राळा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेतून महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक मोहिमेचा अधिकृत शुभारंभ केला जाणार आहे. प्रचाराचा हा श्रीगणेशा पिंप्राळा येथील भवानी मंदिर परिसरातून होणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रचंड जाहीर सभा पार पडेल. या ऐतिहासिक सभेत भाजप, […] - [६३ जागांसाठी ३२१ उमेदवार मैदानात](https://divyabhararinews.com/manpa/): ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार मैदानात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार; तिरंगी-पंचरंगी लढती अटळ जळगाव (प्रतिनिधी): शहर महानगरपालिका निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले असून, आता प्रत्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्यास सज्ज झाला आहे. शहरातील १९ प्रभागांतील ६३ जागांसाठी तब्बल ३२१ उमेदवार रिंगणात उतरले असून, यामुळे अनेक प्रभागांत तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढती अटळ ठरल्या आहेत. सुरुवातीलाच महायुतीने १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवत आघाडी घेतली असली, तरी उर्वरित जागांवर महाविकास आघाडी, अपक्ष तसेच इतर पक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहे. महापालिकेच्या मागील तीन-चार पंचवार्षिक निवडणुकांच्या इतिहासाकडे पाहिले असता, इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध निवडी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची […] - [जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या १२ जागा बिनविरोध](https://divyabhararinews.com/bjp-shivsena-jalgaon/): जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या १२ जागा बिनविरोध आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात ; वाचा संपूर्ण यादी ​जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय नेत्यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे दोन दिवसांत एकूण ३१७ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ७५ पैकी ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उरले आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या १२ जागांवर आधीच बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता उर्वरित जागांवरच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ​निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभी १०३८ इतकी मोठी उमेदवारांची संख्या होती. मात्र, माघारीच्या सत्रात ३०१ अपक्ष उमेदवारांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मैदान सोडल्याने आता लढतींचे चित्र पूर्णपणे […] - [जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचा चौकार ! ; महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध](https://divyabhararinews.com/shivsena-jalgaon/): जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचा चौकार ! ; महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध प्रभाग १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांचा विजय निश्चित जळगाव (प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपला वरचष्मा कायम राखत आणखी एक मोठे यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, या विजयामुळे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या बिनविरोध जागांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. यामुळे ७५ जागांच्या या महापालिकेत महायुतीने मतदानापूर्वीच एकूण पाच जागांवर आपले झेंडे फडकवले आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. शेकडो उमेदवार रिंगणात असतानाच, आज २ जानेवारी रोजी […] - [भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे प्रभाग १२ ‘ब’ मधून बिनविरोध](https://divyabhararinews.com/bjp-jalgaon/): भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे प्रभाग १२ ‘ब’ मधून बिनविरोध जळगाव प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात दाखल झालेल्या १ हजार ३८ उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी पार पडली. या छाननीत प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ (ओबीसी महिला) या राखीव जागेवर भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, मतदान होण्याआधीच भाजपाचे विजयी खाते खुले झाले आहे. प्रभाग १२ ‘ब’ मधून एकूण तीन महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे, वैशाली पाटील आणि भारती चोपडे यांचा समावेश होता. मात्र छाननी प्रक्रियेत प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरले. भारती चोपडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक माहितीमध्ये त्रुटी ठेवल्याने त्यांचा अर्ज छाननीत […] - [जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचे डॉ. गौरव सोनवणे ‘प्रभाग १८ अ’ मधून बिनविरोध](https://divyabhararinews.com/jalgaon-election-shivsena/): जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेचे डॉ. गौरव सोनवणे ‘प्रभाग १८ अ’ मधून बिनविरोध जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून शिवसेनेचे उमेदवार डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या बिनविरोध विजयानंतर शिवसेनेनेही मतदानापूर्वीच यश मिळवल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग १८ ‘अ’ मधील निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला डॉ. गौरव सोनवणे यांच्याविरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने डॉ. सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच शिवसेना […] - [जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ ड मधून धीरज सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल](https://divyabhararinews.com/mahapalika-election-jalgaon/): जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ ड मधून धीरज सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असून अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपकडून उमेदवारी न मिळालेले विद्यमान नगरसेवक धीरज सोनवणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ६ चे विद्यमान नगरसेवक धीरज मुरलीधर सोनवणे यांना यंदा भाजपने उमेदवारी दिली नाही. धीरज सोनवणे यांचा प्रभागातील जनसंपर्क, केलेली विकासकामे या सर्व जमेच्या बाजू असताना देखील धीरज सोनवणे यांची उमेदवारी डावलण्यात आली. प्रभागातील समर्थकांची मागणी आणि दमदार उमेदवार असल्याने लागलीच धीरज […] - [जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ अ मधून हेतल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल](https://divyabhararinews.com/jalgaon-municipal-election/): जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ अ मधून हेतल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असून अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर पत्रकार चेतन वाणी यांच्या पत्नी हेतल महेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हेतल पाटील या प्रभागातीलच रहिवासी असून “प्रभागाची लेक” म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दैनंदिन अडचणी आणि मूलभूत प्रश्नांची त्यांना सखोल जाण असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. पत्रकार कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे जनतेचे प्रश्न, प्रशासनातील […] - [अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा महापूर; आकडा हजार पार](https://divyabhararinews.com/jalgaon-5/): अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा महापूर; आकडा हजार पार एकाच दिवशी ७६३ अर्ज दाखल; १९ प्रभागांत निवडणूक चुरस टोकाला जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेने अखेरच्या दिवशी अक्षरशः कळस गाठला. मंगळवारी (ता. ३०) अवघ्या एका दिवसात तब्बल ७६३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने एकूण अर्जांची संख्या १,०३८ वर जाऊन ठेपली. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात बहुरंगी आणि अटीतटीच्या लढती रंगण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. महापालिकेतील सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पहाटेपासूनच उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. दुसऱ्या मजल्यापासून अकराव्या मजल्यापर्यंत संपूर्ण इमारत अर्जदारांच्या गजबजाटाने भरून गेली होती. अर्ज स्वीकारणे, तपासणी करणे आणि […] - [शिवसेनेत शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी यांची अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती](https://divyabhararinews.com/buldhana-shivsena/): शिवसेनेच्या अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी यांची  नियुक्ती बुलढाणा प्रतिनिधी शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने अल्पसंख्यांक आघाडीमध्ये महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, बुलढाणा तालुका व जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी, रा. बुलढाणा, ता. जि. बुलढाणा यांची शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेचे नेते तथा आमदार संजय  गायकवाड यांनी जाहीर केली आहे. नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारातून प्रेरणा घेऊन शेख शब्बीर शेख नजीर कुरेशी हे पक्षवाढीसाठी कार्य करतील, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या […] - [जळगाव मनपाच्या रणधुमाळीत मोठ्या राजकीय उलथापालथी](https://divyabhararinews.com/manpanivdnuk/): जळगाव मनपाच्या रणधुमाळीत मोठ्या राजकीय उलथापालथी महायुतीची बैठक फिस्कटली; भाजप स्वबळावर? तर महाविकास आघाडीचा ३८–३७ फॉर्म्युला जाहीर जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २८ डिसेंबर) राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, एकीकडे सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून तणाव निर्माण झाला असताना दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून आघाडी घेतली आहे. अजिंठा विश्रामगृहात पार पडलेली महायुतीची निर्णायक बैठक अखेर निष्फळ ठरल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून, भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दिशेने ठाम पावले टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे आणि […] - [अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा - डॉ. इंद्रमणी मिश्रा](https://divyabhararinews.com/jain-3/): अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा जैन हिल्सला राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा; बळीराजाचे पूजन जळगाव  प्रतिनिधी – ज्याप्रमाणे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याप्रमाणेच मनुष्यालासुद्धा तंत्रज्ञानासोबत चालले पाहिजे. ड्रोन, एआयसह आधुनिक तंत्रज्ञान हे शेतीत येत आहे त्याचा चपलख वापर केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या परवडेल अशी अभियांत्रिकी शेती केली पाहिजे. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण वर्गावर भर दिला जात आहे, यातून ड्रोन फवारणीसह अन्य सेवांमध्ये रोजगार वाढेल. त्यासाठी विविध संस्था, औद्योगक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर करुन निविष्ठामधील खर्च कसा कमी करता येईल, उत्कृष्ट रोपांची निर्मिती, यासाठी शेतीमधील आयटी तज्ज्ञ गावोगावी घडले पाहिजे […] - [लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी - डॉ. एन. के. कृष्णकुमार](https://divyabhararinews.com/jalgaon-4/): लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप जळगाव  (प्रतिनिधी) : जागतीकदृष्ट्या भारतात लिंबू वर्गीय फळ बागांमुळे शेतकऱ्यांची उन्नती मार्ग सापडत आहे. प्रक्रिया उद्योगातून निर्यात वाढण्यासाठी खासगी संस्था, शैक्षणिक संस्थांसह धोरणकर्त्ये यांनी सामुहिकपणे कार्य केले पाहिजे. रोपांची निगा, झाडांच्या पोषणमूल्यांसाठी आधुनिक सिंचन पद्धती, रोपवाटिकांसाठी लॅबोरेटी प्रमाणपत्र सक्तीकरण, रुफस्टॉक व रोपांमध्ये व्हायरस न जाण्यासाठी प्राथमिक काळजी, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा यातूनच चांगल्या फळ बागा फुलतिल असे मनोगत माजी डीडीजी हॉर्टिकल्चर डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी शास्त्रज्ञांसमोर मांडले. लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी […] - [एरंडोल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ. नरेंद्र ठाकूर विराजमान](https://divyabhararinews.com/%e0%a4%8f%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0/): एरंडोल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉ. नरेंद्र ठाकूर विराजमान पालिकेवर महायुतीची सत्ता एरंडोल, (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी ९२९४ मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ठाकूर दाम्पत्याने विजयाची मोहोर उमटवली असून डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या पत्नी डॉ. गीतांजली ठाकूर या देखील प्रभाग क्रमांक २ ‘अ’ मधून नगरसेवक पदासाठी विजयी झाल्या आहेत. ​शिंदे सेनेचे नगरसेवक पदावर वर्चस्व.. नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले तरी, नगरसेवक पदांच्या शर्यतीत शिंदे सेना पक्षाने बाजी मारली आहे. नगरपालिकेतील २३ […] - [अमळनेरात शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी](https://divyabhararinews.com/amlner/): अमळनेरात शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी अमळनेरात शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांचा विजय झाला आहे. डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे जळगाव येथील आरूश्री हॉस्पिटलचे संचालक असून शिंदे गटातर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. यात त्यांनी विजय प्राप्त केला आहे. अमळनेर नगरपरिषदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून नगरराजकारणात तिरंगी चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण २४ जागांच्या नगरपरिषदेत शहर विकास आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी ८ जागांवर विजयी झाले असून शिवसेनेने ७ जागांवर यश मिळवले आहे. एका प्रभागात […] - [अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी - प्रेम कोगटा](https://divyabhararinews.com/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%a7/): अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा अनुभूती स्कूल च्या ‘एड्युफेअर-२०२५’ ची सुरवात जळगाव प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून निर्माण केलेली शैक्षणिक जत्रा म्हणजे एड्युफेअर या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यातून मुलांचे भविष्य घडविले जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायीक दृष्टीकोन दिसतो, असे कोगटा इंपोर्ट एक्सोपर्टचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी सांगत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे अनुभूती स्कूलचे शिक्षक, प्रशासकीय यंत्रणेचेही त्यांनी कौतूक केले. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचे आज प्रेम कोगटा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, क्रेडाई संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष तथा बांधकाम […] - [कै. इंदिराबाई पाटणकर मराठी शाळेत पहिल्यांदाच ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात](https://divyabhararinews.com/anandmela/): कै. इंदिराबाई पाटणकर मराठी शाळेत पहिल्यांदाच ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात विद्यार्थ्यांच्या सहभागातून शैक्षणिक-व्यावहारिक उपक्रमांना चालना जळगाव (प्रतिनिधी) : शिवाजीनगर येथील कै. इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळेमध्ये पहिल्यांदाच ‘बाल आनंद मेळावा’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा अत्यंत आनंदी, रंगतदार व उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संघभावना आणि व्यावहारिक ज्ञानाला चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या बाल आनंद मेळाव्यात इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले व सजवलेले हे स्टॉल पाहण्यासाठी पालकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लहानग्यांनी विक्री, व्यवहार व संवाद कौशल्यांचा अनुभव घेतला. या मेळाव्याचे उद्घाटन […] - [दैनिक राशीभविष्य १२ डिसेंबर २०२५, शुक्रवार](https://divyabhararinews.com/rashibhavishya-2/): दैनिक राशीभविष्य १२ डिसेंबर २०२५, शुक्रवार आजचा दिवस सामान्यतेपेक्षा अधिक उत्साह, नवनवीन संधी आणि सकारात्मक बदलावांचा आहे. पुढील गोष्टींचा विचार करून योजना आखल्यास दिवस अधिक फलदायी राहील. ♈ मेष मनात उत्साह आणि जोश रहेगा. कामात गती आणि निर्णय क्षमता वाढेल. परंतु आज खर्च साधारण लक्षात ठेवा. 🔹 शुभ रंग: लाल 🔹 शुभ अंक: 3 ♉ वृषभ घरगुती वातावरण सुखद राहील. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटी आनंददायी. शारीरिक ऊर्जा उत्तम, पण ताण-तणाव टाळा. 🔹 शुभ रंग: पांढरा 🔹 शुभ अंक: 6 ♊ मिथुन कामातील अडचणी दूर होतील. संवादातून फायदा, महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेत घ्या. आर्थिक फायदा होण्याची शक्यता. 🔹 शुभ रंग: हिरवा […] - [आगीचे रौद्ररूप : एमआयडीसीतील ठिबक कंपनीला भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान](https://divyabhararinews.com/midc-fire/): 🔥 आगीचे रौद्ररूप : एमआयडीसीतील ठिबक कंपनीला भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान सात ते आठ बंबांनी आणली आग आटोक्यात  जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसीच्या ‘के’ सेक्टरमधील ठिबक नळ्या तयार करणाऱ्या साई किसान या कंपनीला बुधवार १० डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत ठिबक नळ्यांचे साहित्य या मशिनरी जळाल्या. आग लागल्याचे लक्षात येताच काम करणाऱ्या 25 ते 30 व कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. प्लास्टिक उत्पादन असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट आकाशाला भिडले. दरम्यान कंपनीच्या गोदामाकडे आग वेगाने पसरत असतानाच बाहेर […] - [दैनिक राशीभविष्य  ११ डिसेंबर २०२५, गुरुवार](https://divyabhararinews.com/rashibhavishya/): दैनिक राशीभविष्य  ११ डिसेंबर २०२५, गुरुवार आजचा दिवस राशीनुसार मिश्र फळांचा आहे. अनेकांना कामात गती तर काहींना खर्चाचा ताण जाणवू शकतो. आरोग्य, नाती आणि व्यवहार या तिन्ही क्षेत्रात संयमाची गरज असेल. ♈ मेष कामात उत्साह वाढणार असून अडकलेली कामे पुढे जाणार आहेत. वरिष्ठांचे कौतुक लाभेल. शुभ रंग : लाल | शुभ अंक : ३ ♉ वृषभ घरातील शांतता राखली जाईल पण खर्च अचानक वाढू शकतो. नातेवाईकांतून भेटीगाठी होतील. शुभ रंग : पांढरा | शुभ अंक : ६ ♊ मिथुन संवादातून लाभ मिळेल. जुन्या व्यक्तीमुळे नवीन संधी मिळू शकते. निर्णय घेताना संयम ठेवा. शुभ रंग : हिरवा | शुभ अंक : […] - [महापालिका निवडणुका : मतदार यादी दुरुस्तीला मुदतवाढ](https://divyabhararinews.com/election-4/): महापालिका निवडणुका : मतदार यादी दुरुस्तीला मुदतवाढ अंतिम यादी १५ डिसेंबरला; केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबरला मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या मतदार यादी दुरुस्तीला राज्य निवडणूक आयोगाने आणखी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. प्रारूप याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला अधिक वेळाची आवश्यकता भासल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दुबार नावे, बोगस नोंदी तसेच स्पेलिंगमधील चुका मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. पूर्वी जारी केलेल्या २६ नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होणार होती. मात्र दुरुस्तीचे काम अपेक्षेपेक्षा वाढल्याने आता ही अंतिम यादी १५ डिसेंबर रोजी अधिप्रमाणित करून जाहीर […] - [विजेच्या धक्क्याने बाप–लेकीचा मृत्यू : लहान भाची गंभीर](https://divyabhararinews.com/jal-2/): विजेच्या धक्क्याने बाप–लेकीचा मृत्यू : लहान भाची गंभीर मास्टर कॉलनी येथील घटना ; महावितरणवर संतापाची लाट जळगाव प्रतिनिधी शहरातील मास्टर कॉलनी परिसर आज शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हृदय हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेने हादरला. गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीला उच्चदाब वाहिनीने शॉक बसल्याने झालेल्या साखळी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील बाप व लेकीचा मृत्यू झाला, तर भाची गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या दुर्लक्षावर संताप उसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनी येथील मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ३८) हे कुटुंबासह राहतात. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांची भाची मारिया फतेमाबी (वय ९) ही […] - [जळगाव जिल्ह्यात ६५.५६ टक्के मतदान](https://divyabhararinews.com/election-3/): जळगाव जिल्ह्यात ६५.५६ टक्के मतदान अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा ; २१ डिसेंबरला निकाल जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १६ नगर परिषदांसह दोन नगर पंचायतींसाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सरासरी ६५.५६ टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली. रात्री ९ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगर पंचायतींसाठी एकूण ४५२ जागांसाठी सुमारे १५६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सकाळी मतदानाला सुरूवात होताच पहिल्या दोन-तीन तासांत मतदारांचा उत्साह लक्षणीय दिसून आला. मात्र, त्यानंतर अचानक मतदान केंद्रांवरील गर्दी कमी होत गेली. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेदरम्यान जिल्ह्यातील एकूण आठ लाख ८१ हजार ५१० मतदारांपैकी तीन लाख ९६ हजार ४०८ मतदारांनी त्यांचा मतदानाचा […] - [झुडपांनी वेढलेल्या विहिरीतून कारसह दाम्पत्याचे मृतदेह आढळले !](https://divyabhararinews.com/accident-5/): झुडपांनी वेढलेल्या विहिरीतून कारसह दाम्पत्याचे मृतदेह आढळले ! वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील घटना ;तीन दिवसांच्या शोधानंतर उलगडा मलकापूर (प्रतिनिधी) : तेलंगणातून जळगाव–खान्देशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा अखेर तीन दिवसांनंतर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील झुडपांनी आच्छादलेल्या एका विहिरीत त्यांची कार आढळून आली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास २.२० वाजता पती–पत्नीचे मृतदेह कारमध्येच सापडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. तेलंगणातील सीतापूरम येथील सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू पाटील (४९) आणि त्यांची पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ या क्रमांकाच्या कारने डोकलखेडा येथील लग्नसमारंभासाठी २७ नोव्हेंबर रोजी निघाले होते. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा नातलगांशी शेवटचा संपर्क झाला. […] - [कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात](https://divyabhararinews.com/shanipeth/): कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात बरेलीतून शनिपेठ पोलिसांनी केली अटक जळगाव प्रतिनिधी शहरातील आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु.ना. गाडगीळ या नामांकित सुवर्णपेढ्यांमधून तब्बल ४.७० लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने लंपास करणारी लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) ही कुख्यात ‘लेडी स्नॅचर’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. युट्यूब, क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया यांसारख्या व्हिडीओंमधून चोरीची पद्धत शिकत ती गेली दहा वर्षे विविध राज्यांमध्ये दुकानांना लक्ष्य देत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जळगावातील सुवर्णपेढ्यांमध्ये एकामागून एक झालेल्या चोरीच्या घटनांनंतर जिल्हापेठ व शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. सीसीटीव्हीत महिलेचा स्पष्ट दिसणारा चेहरा पोलिसांसाठी महत्त्वाचा धागादोरा ठरला. तांत्रिक तपासातून […] - [भुसावळमध्ये दरोड्याचा मोठा कट उधळला](https://divyabhararinews.com/bhsuaval/): भुसावळमध्ये दरोड्याचा मोठा कट उधळलाविशेष गस्ती दरम्यान आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश; तीन जेरबंद, पाच फरार भुसावळ : शहर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या विशेष गस्तीचा मोठा परिणाम बुधवारी उशिरा पाहायला मिळाला. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. रात्री सुमारे ११.१० वाजता काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केटजवळील आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे तीन संशयित हालचाल करताना दिसताच पथकाने वेगाने धाड टाकली. छाप्यात तीन जणांना पकडण्यात यश आले, तर पाच साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांच्या ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (२४, पोखरणी, ता. खिडकिया), मृत्युंजय उर्फ भोला संत्येंद्र […] - [‘आधार’वर दिलेले जन्मदाखले होणार रद्द; राज्यात संशयास्पद दाखल्यांची मोठी फेरतपासणी](https://divyabhararinews.com/aadhar/): ‘आधार’वर दिलेले जन्मदाखले होणार रद्द; राज्यात संशयास्पद दाखल्यांची मोठी फेरतपासणी १४ हॉटस्पॉट शहरांवर सरकारची करडी नजर; तफावत आढळताच पोलिसांत होणार गुन्हा दाखल मुंबई : राज्यात केवळ आधार कार्डचा पुरावा देऊन मिळालेले जन्मदाखले तसेच संशयास्पद पद्धतीने मिळवलेले जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. गुरुवारी महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी करत संपूर्ण राज्यात व्यापक फेरतपासणीचे निर्देश दिले आहेत. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना १६ मुद्द्यांच्या आधारे दाखल्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत काही परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी नागरिकांनी, खोटे जन्मदाखले तयार करून भारतीय नागरिकत्वाचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. जन्म-मृत्यूची मूलभूत […] - [सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन जणांना अटक ](https://divyabhararinews.com/crime-news/): सोनसाखळी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक  जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर लगाम घालत पोलिसांनी अयोध्या नगर भागात महिलेकडून जबरीने सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. अवघ्या काही दिवसांतच राबवलेल्या सखोल तपासातून दोन संशयितांना अटक करत चोरीस गेलेली सोन्याची लगडही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्या नगरात घडलेल्या या घटनेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पलायन केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना आरोपींबाबत महत्त्वाच्या सुगावा मिळाले. १८ नोव्हेंबर रोजी […] - [बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड !](https://divyabhararinews.com/dharmendra/): बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड ! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; बॉलिवूडवर शोककळा  मुंबई  प्रतिनिधी बॉलिवूडच्या सुवर्ण इतिहासातील झगमगता तारा आणि ‘ही-मॅन’ म्हणून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वयाच्या ८९व्या वर्षी निधनाने जीवनप्रवास संपला आहे. आज, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अशी  माहिती कुटुंबीयांनी दिली. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; उपचार सुरू असतानाच नियतीने त्यांना कुटुंबीय आणि कोट्यवधी चाहत्यांकडून हिरावून घेतले. आगामी ८ डिसेंबरला त्यांचा ९०वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असतानाच काही दिवस आधीच त्यांचा कायमचा […] - [एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग: 'आर्यव्रत' कंपनी जळून खाक!](https://divyabhararinews.com/%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%a4/): एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग: ‘आर्यव्रत’ कंपनी जळून खाक! लाखोंच्या नुकसानीचा अंदाज ; जिल्हाधिकारी, आमदार व पोलिसांची घटनास्थळी धाव जळगाव (प्रतिनिधी): जळगाव एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौफुलीजवळ असलेल्या एन सेक्टरमधील ‘आर्यव्रत’ नावाच्या केमिकल कंपनीला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य व मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. ४ किलोमीटर परिसरात धुराचे लोट या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावरून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट दिसत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही आग […] - [ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र घरी परतले; चाहत्यांमध्ये आनंदाची लहर](https://divyabhararinews.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-2/): ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र घरी परतले; चाहत्यांमध्ये आनंदाची लहर मुंबई : बॉलिवूडचे हीमॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अखेर तब्येतीत सुधारणा झाल्याने बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातून घरी परतले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. देओल कुटुंबीयांनी पुढील उपचारांसाठी त्यांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णालयातून सुटल्यानंतर त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी मोठ्या आनंदात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या परतण्याची बातमी समजताच चाहत्यांमध्येही दिलासा आणि आनंदाचे वातावरण पसरले. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील मैत्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘शोले’ चित्रपटातील वीरू आणि जय या भूमिका साकारणाऱ्या धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल […] - [जळगाव महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर](https://divyabhararinews.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0/): जळगाव महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते. अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खाली प्रत्येक प्रभागानुसार (अ, ब, क, ड) आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात […] - [निवडणुकांसाठी भाजपचे जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारी जाहीर ; जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ना. संजय सावकारे](https://divyabhararinews.com/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/): निवडणुकांसाठी भाजपचे जिल्हानिहाय प्रमुख व प्रभारी जाहीर ; जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ना. संजय सावकारे जळगाव शहर प्रमुख आ, राजूमामा भोळे, जळगाव पूर्व (रावेर) नंदू महाजन तरजळगाव पश्चिमचे प्रमुख आ. मंगेश चव्हाण मुंबई प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. जळगाव शहराचे प्रमुख आ. राजूमामा भोळे, जळगाव पूर्व (रावेर) चे नंदू महाजन व प्रभारी मंत्री संजय सावकारे, तसेच जळगाव पश्चिमचे प्रमुख आ. मंगेश चव्हाण यांना जबाबदारी […] - [](https://divyabhararinews.com/3757-2/): विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठीसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती जळगाव प्रतिनिधी – जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना (सामना पंच) सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे. प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर […] - [जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रदर्शन](https://divyabhararinews.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95/): जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रदर्शन खा. स्मिता वाघ यांचा पुढाकार जळगाव (प्रतिनिधी): भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे नवे दार उघडावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने चालविणाऱ्या योजना व उपक्रमांची जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी खास प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ३ ते बुधवार दि. ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ -जीएस ग्राऊंडवर रंगणाऱ्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला जळगावकरांनी भेट द्यावी, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ व आ राजूमामा भोळे व दिल्लीतील फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या अखिला श्रीनिवासन यांनी केले आहे. शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी येथील हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार […] - [“अयांश”च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल -  सोनाली कुलकर्णी](https://divyabhararinews.com/%e0%a4%85%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c/): “अयांश”च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल –  सोनाली कुलकर्णी आयांश ऑटोमोबाईल्स चे थाटात उद्घाटन जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध आहे. या जळगाव शहरात नव्याने उभारलेल्या “अयांश”च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन गुरुवारी, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत झाले.   अशोक लेलँड लिमिटेडचे एलसीव्ही प्रमुख विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शोरूमची […] - [अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात!](https://divyabhararinews.com/%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae/): अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात! मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल 51 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपुर्द जळगाव प्रतिनिधि राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल ₹51,00,000 (एकावन्न लाख रुपये) इतक्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुपुर्द करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्त केला.या वेळी संचालक रमेश हिंगणकर, पांडुरंग […] ## Pages - [Home](https://divyabhararinews.com/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)